रामराजे नाईक निंबाळकरांचा पुन्हा हल्लाबोल; ‘या’ नेत्याचा केला छोटा राजन असा उल्लेख

Satara News 93 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या फलटणमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून नाव न घेता भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, त्यांनी नुकतीच एक टीका केली असून त्यांच्या या टीकेची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. “फलटणला शिवाजीराजेंनी जमिनी दिल्या आहेत. आणि अनेकजण त्या बळकावू … Read more

“प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी…”; लोकसभा उमेदवारीवरून उदयनराजेंचं महत्वाचं विधान

satara News 83 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. काही पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढण्याबाबत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महत्वाचे विधान केले आहे. “लोकसभा निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यात … Read more

यशवंतरावांनी सुद्धा पार्लमेंट चुकवली नव्हती अन् 15 दिवसात पंतप्रधान मोदी फक्त 1 तासच संसदेत आले – शरद पवारांचा हल्लाबोल

Satara News 20240217 100620 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पंधरा दिवसांचे सेशन झाले. त्यामध्ये प्रधानमंत्री एक तासासाठी पार्लमेंटमध्ये आले. पुन्हा ढुंकूनसुद्धा बघितले नाही, अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांनी एक दिवस सुद्धा पार्लमेंट चुकवली नव्हती, याचाही दाखला त्यांनी दिला. संसद हे लोकशाहीचे मंदिर साताऱ्यातील कृषी प्रदर्शनात बोलताना खासदार शरद … Read more

‘गुंडाराज हटाव, महाराष्ट्र बचाव’, साताऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

Satara News 39 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना ट्रिपल इंजिन सरकारच्या सत्तेतील भाजपचे आमदार उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडून व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. तिथे पोलिस अधिकारी उपस्थित असताना ते बघ्याची भूमिका घेतात. हे अत्यंत खेदजनक आहे. गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला काँग्रेसने केली आहे. … Read more

राष्ट्रवादीच्या विजय निश्चय मेळाव्यात पवार गटाच्या नेत्याकडून अजितदादांवर हल्लाबोल

b2ca3421 37f3 4756 9d12 f6499ba0f158 jpg

सातारा प्रतिनिधी | पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. २०१९ साली सोडून गेलेल्या लोकांच्या बाबतीत जे झालं तेच २०२४ साली त्यांच्या बाबतीत होणार आहे. ज्या लोकांना पवार साहेबांनी लाल दिवे दिले त्या लोकांनी नागपूरचे मांडलीकत्व पत्करले. असं म्हणत शरद पवार … Read more

लोक तुम्हाला कधी पोहचवतील, याचा नेम नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा

Patan News 20240206 084544 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | “परिस्थिती अवघड आहे. संकटाची आहे. आपलीच माणसं फुटल्यामुळं परिस्थिती जास्त गंभीर वाटायला लागली आहे. परंतु, जे गेलेले आहेत ते अडचणीमुळे गेलेले आहेत. त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या. आपण नीट राहुया. महाराष्ट्रातील लोकं फार पोहचलेली आहेत. कधी तुम्हाला आम्हाला पोहचवतील याचा नेम नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी … Read more

सारंगबाबांनी संपर्कपूर्ती दौऱ्यातून साधला रेठरे विभागातील गावकऱ्यांशी संवाद

Sarang Patil News jpg

कराड प्रतिनिधी । निस्वार्थ भावनेतून लोकसेवा करणारे तसेच एक संवेदनशील नेतृत्व म्हणून खा.श्रीनिवास पाटील यांना ओळखले जाते. समाजासाठी असलेल्या समर्पित वृत्तीमुळे त्यांना जिल्हावासिंयानी भरभरून प्रेम दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. कराड तालुक्यातील रेठरे विभागातील गोळेश्वर, कापिल, वडगाव हवेली, कोडोली, दुशेरे, शेरे, गोंदी, शेणोली, जुळेवाडी, खुबी, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक … Read more

“आमचा खासदार असाच सर्वसामान्य असावा”; सातारा लोकसभेला सारंग पाटील यांना उमेदवारी?

Sarang Patil News jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हा हा राजकीयदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत या जिल्ह्याचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून सर्वच पक्ष आपापले उमेदवार उभे करण्यासाठी मोर्चे बांधणी करू लागले आहेत. जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुक लढण्यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित केलेला राज्यातील 13 हजार अंगणवाड्यांचा प्रश्न मार्गी, बालकल्याण मंत्र्यांकडून मान्यता

Shrinivas Patil 20240204 082753 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा अधिवेशनात अंगणवाडीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महाराष्ट्रातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी दिली. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यात याव्यात, यासाठी अंगणवाडी कर्मचारी, सेविका … Read more

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष लावणार उपस्थिती

Patan News 6 jpg

पाटण प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तयारी केली जात आहे. त्यात विशेष करून सातारा जिल्ह्याकडे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे विशेष लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यात पंतप्रधान मोदी साताऱ्यात येत आहेत. त्यामुळे भाजपकडून त्याची जय्यत तयारी सुरु केली जात आहे. तसेच पाटण मतदार संघमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे … Read more

साताऱ्यात ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 2024 02 03T164453.940 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून महागाई, बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. या संकटाच्या काळात सरकारने सर्वसामान्यांना आधार देण्याची गरज आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने दुर्लक्ष केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, युवकचे अध्यक्ष मकरंद … Read more

उंडाळेतील बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा सारंग बाबांच्या हस्ते उद्घाटन

Karad News 35 jpg

कराड प्रतिनिधी । शेतकऱ्यांना पिकाची उत्पादकता व उत्पादन वाढीसाठी कृषिविषयक अद्ययावत माहिती मिळणे गरजेचे आहे. उंडाळे येथील बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येईल. असा विश्वास व्यक्त करून माजी मंत्री स्व.विलासराव पाटील यांनी कायम लोकहितासाठी कार्य केले, असे प्रतिपादन ‘राष्ट्रवादी’च्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला. उंडाळे, ता. कराड येथे … Read more