आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर

Satara News 11 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हा आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीमध्ये मागील सहा दिवसांमध्ये राज्यात अग्रेसर ठरला आहे. मागील ३० दिवसात १ लाख ३९ हजार ३५ तर मागील ७ दिवसात ८८ हजार ८४६ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन … Read more