सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड?; आता ‘या’ योजनेतून बँक खात्यावर 4 हजार रुपये जमा होणार

Satara Farmer News jpg

सातारा प्रतिनिधी । वाढत्या महागाईमुळे यंदाची दिवाळी हि कशी साजरी करायची अशी चिंता सर्वांनाच लागून राहिली आहे. तशीच शेतात घाम गळणाऱ्या शेतकऱ्यांना देखील लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी हि शेतकऱ्यांना गोड जाणार आहे. कारण ग्रामीण भागातील बळीराजाला मदत होण्यास केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान तर राज्याने ‘नमो’ शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या … Read more