साताऱ्यात दहशतवादी असल्याच्या फोनमुळे पोलिसांची उडाली धावपळ, पुढे काय घडलं?

Satara News 46 jpg

सातारा प्रतिनिधी | मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या एका फोनमुळे राज्यातील पोलिसांची काही काळ झोप उडाली. साताऱ्यात काही दहशतवादी असून त्यांच्याकडे रडार असल्याची माहिती फोनवरून मिळाल्याने मध्यरात्रीपासूनच यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्याचा शोध लागल्यानंतर तपासात सर्व बाबींचा उलगडा झाला आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला. पंतप्रधान पुढील आठवड्यात सातारा दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more