“आता जीव गेल्यावर आमचं पुनर्वसन करू नका”; ‘या’ गावातील संतापलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडे विनंती

Morewadi In Satara Taluka

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या पावसामुळे सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडून काही भाग खचला आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली असून आमचा जीव गेल्यावर पुनर्वसन करू नका,” … Read more