जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रम उत्साहात साजरा करा : ज्ञानेश्वर खिलारी

Dnyaneshwar Khilari News jpg

सातारा प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान आजपासून जिल्ह्यात राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरे करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी अधिकाऱ्यांना केले. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत … Read more