सहकार मंत्र्यांनी काय दिवे लावलेत हे जनतेने पाहिलेय; मनोज घोरपडेंची आ. बाळासाहेब पाटलांवर टीका

Manoj Ghorpade BJP Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी । गेली 25 वर्षे झाली हणबरवाडी, धनगरवाडी योजना रखडवण्यात आली होती आमी आताच्या सरकारच्या काळात ती रखडल्याचा आरोप केला जात आहे. वास्तविक या योजनेचे काम पूर्ण होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले मात्र, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे आलो. आता योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्याने काही दिवसांमध्ये याची चाचणी होणार आहे. योजना अपूर्ण … Read more