विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण, नेताजी सुभाषचंद्र विद्यालयातील दहावीच्या बॅचचा उपक्रम

Karad News 20240710 121431 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील येळगाव येथील दहावी -१९९६ च्या बॅचच्या मैत्री फाउंडेशनच्या वतीने परिसरातील प्राथमिक शाळांमधील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. जन्माला येताना प्रत्येक जण मातृऋण, पितृऋण. कुळऋण. समाजाचे ऋण, मातृभूमीचे ऋण, अशी कित्येक ऋणं घेऊनच जन्माला येतो. त्यातून याच जन्मी मुक्त व्हायचं असतं. त्यानुसार समाजाच्या ऋणातून … Read more