पाचगणीत जीवन प्राधिकरणाविरोधात नागरिकांचा मोर्चा
सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरात गंभीर पाणी टंचाइ निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात माजी नगरसेवक हेन्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात … Read more