महू-हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश

Satara News 2024 02 28T164855.321 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या जावळी तालुक्यातील कुडाळी प्रकल्पांतर्गत महू – हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात आज मुख्यमंत्र्यांचे समन्वयक मिलिंद शिंदे यांच्यासमवेत धरणग्रस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत गेली २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धरणाचे बांधकाम ९५ टक्के झाले, मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणे शिल्लक … Read more