हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा देशातील शेतकरी,मच्छीमारांना फायदा : केंद्रीय मंत्री रीजिजू

Mahabaleshwar News jpg

सातारा प्रतिनिधी । हवामान संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडच्या काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून चांगले यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीच्या जोरावर हवामान विभागात भारत आत्मनिर्भर झाला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जात आहे. हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या अंदाजाचा देशभरातील शेतकरी आणि मच्छीमारांना फायदा होत आहे. … Read more