जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे केवळ 1500 हेक्टरवरच पेरणी

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी यावर्षी उन्हाळी पिक घेण्याचे प्रमाण कमी झाले असून सुमारे दीड हजार हेक्टरवरच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. जिल्ह्यात केवळ ३२.३० टक्के इतकेच प्रमाण आहे. सातारा जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्त्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वांत मोठा हंगाम असतो. सुमारे … Read more