सत्ता गेल्याच्या नैराश्येतून ‘मविआ’चे राज्यात अशांतता निर्माणचे काम; केशव उपाध्ये यांचा थेट आरोप

Satara News 20240902 203104 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथे आज भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग साेशल मीडियाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महविकास आघाडीवर निशाणा साधला. सत्ता गेल्याच्या नैराश्यातून महाविकास आघाडी महाराष्ट्रात दुही आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, राज्यातील जनताच त्यांना विधानसभा निवडणुकीत उत्तर देईल. छत्रपती … Read more