कातकरी समाजातील प्रत्येक लाभार्थीला योजनांचा लाभ देणार : जितेंद्र डूडी

Medha News 20240117 063313 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रधानमंत्री जन- जाती आदिवासी न्याय महाअभियान ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून याअंतर्गत जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ११ विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे दीड तास देशभरातील … Read more