तुम्ही मातोश्रीपासून वरळीपर्यंत तरी चालत गेला का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कराड प्रतिनिधी | मणिपूर येथे सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला. मोदीजींवर बोलनाऱ्यानी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्ही साधे मातोश्री पासून वरळी पर्यंत तरी चालत गेला होता का? असा टोला फडणवीसांनी लगावला. आज कराड येथे फडणवीसांच्या उपस्थितीत … Read more