सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यात 31 ग्रामपंचायती बिनविरोध
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये जिल्ह्यातील ६ तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, जावळी, कोरेगाव, खटाव, वाई आणि माण या तालुक्यातील एकूण ३१ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून या गावातील … Read more