माण- खटावच्या टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संतापले; थेट अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

Satara News 2024 03 22T174519.714 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. अशात पाणी पुरवठा करण्याची मागणी जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतीच दहिवडी कॉलेज दहिवडीमधील कर्मवीर सभागृहात माण- खटाव तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत ‘माण-खटावमधील टंचाईची परिस्थिती येथील अधिकारी वर्गाने गांभीर्याने घ्यावी, अन्यथा मी तुम्हाला गांभीर्याने घेईन,’ असा स्पष्ट … Read more

कालव्यातून पाणी उपसा प्रतिबंधासाठी जलसंपदा विभागाचे महत्वाचे आवाहन

Satara News 2024 03 18T182947.453 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात कोरेगाव, माण, खटावसह काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या तालुक्यात समन्यायी पद्धतीने सिंचनासाठी आवश्यक पाणी विसर्ग पोहचण्यासाठी अडचण निर्माण होणार असल्याचे लक्षात घेत सिंचन विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे तालुक्यातील कालव्याच्या दोन्ही बाजूला आवश्यकतेनुसार ३० मीटर ते ५० मीटर अंतरावर कलम १४४ आदेश लागू … Read more

तक्रारींचे निवारण करण्यासाठी 3 अधिकार्‍यांची समिती गठित

Satara News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यापासून आदर्श आचारसंहिता देशभरात लागू झाली आहे. या काळात भरारी पथके, स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिकार्‍यांनी जप्त केलेल्या रोख रकमांबाबत जनतेची आणि प्रामणिक व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तीन अधिकार्‍यांची समिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गठीत केली … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : ‘सातारा लोकसभे’साठी जिल्हा प्रशासन सज्ज; ‘या’ महत्वाच्या गोष्टींबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती

Satara News 2024 03 17T162323.522 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) चा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात दि. 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी डूडी यांनी निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती … Read more

तारळीचे पाणी आरफळ कालव्यात सोडण्याबाबत मसूर भागातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Water News jpg

कराड प्रतिनिधी । आरफळ कालव्यातून पाणी सोडण्याबाबत व हणबरवाडी – शहापूर योजनेला पाणी सोडण्याबाबत कराड उत्तर मतदार संघाचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नुकतीच भेट घेतली. तसेच तारळीचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून आरफळ कालव्यात सोडण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर मसूर पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त असणाऱ्या आरफळ कालव्यातून … Read more

जिल्हाधिकाऱ्यांकडून बँकर्स समितीच्या बैठकीत पर्यटन क्षेत्रात रोजगार वाढीसाठी गुंतवणूकीचे आवाहन

Satara News 2024 03 13T180412.614 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी मोठा वाव आहे. शासनानेही जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्यासाठी 450 कोटी मंजूर केले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी जलपर्यटन केंद्रे सुरु होत आहेत. जावळी तालुक्यातील मुनावळेत जलपर्यटन केंद्र सुरु झाले आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. येथील स्थानिकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणाबरोबरच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे एकत्रीकरण करुन … Read more

जिल्ह्यात होणार 2 हजार 800 नवीन रोजगार निर्मिती

Satara News 84 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे नुकतीच जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. यावेळी जिल्ह्यातील छोट्या उद्योजकांपासून मोठया उद्योजकांनीही गुंतवणुक करण्याकरिता पुढाकार घेतला. यावेळी एकूण 56 उघोजकांकडून 1 हजार 150 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीतून सातारा जिल्ह्यात भविष्यात 2 हजार 800 नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. सातारा येथील मास भवनमध्ये मास भवन विकास … Read more

जिल्ह्यात दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्या; ‘स्वाभिमानी’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 79 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जनम्यमान झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने वाई आणि खंडाळा तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक मंडलात दुष्काळ जाहीर केला. मात्र, अजुनही सवलती लागू होत नाहीत. यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेरकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्षांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन दिले. “दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील … Read more

पालकमंत्री देसाईंनी मतदारसंघात घेतला जनता दरबार; प्रत्येक अर्जांवर 2 महिन्याच्या आत कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना

Patan News 20240311 070936 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील जनतेच्या प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा होण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पाटण पंचायत समिती येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस … Read more

महिला तक्रारदारांपर्यंत पोलीस 10 मिनिटात पोहोचतील अशी यंत्रणा कार्यान्वित करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 8 jpg

पाटण प्रतिनिधी । “पोलिसांकडे महिलांची तक्रार आल्यास पोलीस कर्मचारी दहा मिनिटाच्या आत त्या तक्रारदार महिले पर्यंत पोहोचेल, अशी यंत्रणा पोलीस विभागाने कारणीत करावी,” असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पाटण येथील शासकीय विश्रामगृहात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज घेतला. यावेळी घेतलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य … Read more

साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ॲक्शन मोडवर

Mahabaleshawar News 1 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामांवर आज पहाटे कारवाई करण्यात आली. यामध्ये मेटगुताड येथील संबाला हॉटेल पहाटे बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आले. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला, अशी तीन अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्सा महाबळेश्वर तालुक्यातील वाढत्या अनाधिकृत … Read more