सातारा जिल्ह्यातील 4 मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरण करणे, सदस्यसंख्या वाढीसाठी बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली जात आहे. सातारा जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसेसह आता फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट व शरद पवार गटाकडून सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सातारा जिल्ह्यातील नवीन मतदान केंद्र पुनर्गठित … Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘हा’ महत्वाचा आदेश जारी

Satara Collector News 20230918 205203 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गणेशोत्सव 2023 निमित्त कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142(1) मधील तरतुदीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दि. 19 सप्टेंबर गणेश चतुर्थी निमित्त जिल्ह्यात मद्य विक्री बंदी आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व देशीदारू किरकोळ विक्री (सीएल-3), बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-2) विदेशी … Read more

महाबळेश्वरातील अनाधिकृत बांधकाम, उत्खननाबाबत जिल्हाधिकारी डुड्डींनी दिले ‘हे’ आदेश

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यात होणारे अनाधिकृत बांधकाम, उत्खननावर सक्त कारवाई करणेत येईल. तसेच विनापरवाना वाणिज्य वापर होत असलेल्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तरी महाबळेश्वर तालुक्यामध्ये करण्यात येणारे बांधकाम व उत्खनन हे सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेवून करण्यात यावे. तसेच यापुढे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम व अनधिकृत उत्खनन होणार नाही, याची दक्षता स्थानिकांनी घ्यावी, … Read more

सोशल मीडिया वापरर्ते अन् Whatsapp ग्रुप ऍडमिनना सातारा पोलिसांनी दिला ‘हा’ इशारा

Satara Police News 20230914 142520 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात दंगल उसळल्यानंतर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा गेली तीन दिवस बंद करण्यात आली होती. इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाली असली तरी पोलिसांकडून सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हा व त्यातील सर्व तालुका पोलीस … Read more

साताऱ्यात शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांसमोरच राडा

Satara News 20230902 092259 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सव व ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी साताऱ्यात प्रशासनाच्या वतीने नुकतीच शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. मात्र, ही बैठक शांततेत होण्याऐवजी वादावादीनेच गाजली. या बैठकीतच दोन राजकीय गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत खासदार उदयनराजेंच्या कार्यकर्त्याला बाहेर नेऊन त्याची समजूत घातली. मात्र, बैठकीत काहीकाळ तणावाचे वातावरण … Read more

सातारा सेतू कार्यालयातील गैरव्यवहाराचा अहवाल प्रांतांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर

Satara News 5 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू कार्यालयातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी झालेल्या तक्रारीची चौकशी प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी केली आहे. सदर चौकशीचा अहवाल प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना देण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी नेमकी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा सेतू … Read more

15 ऑगस्ट दिवशी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi News jpg

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणादिवशी, 1 मे महाराष्ट्र दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. शालेय विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. परंतू हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात. … Read more

दिव्यांग कल्याण अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करवे : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Collector Jitendra Doodi News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग कल्याण अभियानाची नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांगाच्या दारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच दिव्यांगांचे सर्वेक्षण व तपासणीसाठी दोन पथके तयार करण्यात यावीत,अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सातारा येथे पार पडलेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा … Read more

संभाव्य धोक्याची लक्षणे दिसताच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi (2)

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन यांचा धोका वाढलेला आहे. अशा स्थितीत प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी संभाव्य धोक्यांचा इशारा देणारी लक्षणे लक्षात घेऊन तात्काळ लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. लोकांचे जीव वाचविणे या गोष्टीला प्राधान्य देऊन त्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व उपाययोजना त्वरित कराव्यात, … Read more

भूस्खलन, दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा; जिल्हाधिकारी डुडींचे महसूल यंत्रणेला आदेश

Collector Jitendra Dudi News 1

सातारा प्रतिनिधी । हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा वेळोवेळी दिला जात आहे. सातारा जिल्हयाला ज्या-ज्या वेळी संबंधित विभागाकडून रेड अथवा ऑरेन्ज अलर्टचा इशारा दिला जाईल अशावेळी पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा या तालुक्यातील भूस्खलन, दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल विभागास दिले आहेत. जिल्हाधिकारी डुडी यांनी महसूल विभागातील … Read more

पालकमंत्री देसाईंनी घेतला सातारा जिल्ह्यातील स्थितीचा आढावा; यंत्रणांना दिले सर्तकतेचे निर्देश

Shambhuraj Desai 2

कराड प्रतिनिधी | हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकताच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच सातारा जिल्ह्यातील परिस्थतीचा त्यांच्याकडून आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्हृयाकडे लक्ष असून पावसाळी स्थितीत आवश्यक त्या सर्व उपाय योजनांसाठी निधी कमी पडु देणार नाही. निवारा शेडमध्ये असणाऱ्या ग्रामस्थांना … Read more

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी; पालकमंत्री शंभुराज देसाईंचे निर्देश

Shambhuraj Desai 1

कराड प्रतिनिधी । हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असून सर्व शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे. ज्या संवेदनशील ठिकाणी लोकांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे, स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना अन्न, शुध्द पेयजल, पांघरुण, शौचालय आदी सुविधा … Read more