‘विकसित भारत संकल्प यात्रे’साठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा प्रतिनिधी । ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने दि. 23 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 22 गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जनतेला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आणि संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा कामकाजाविषयी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते … Read more