कराडच्या स्मशानभूमीत मृत्युनंतरही यातना…,’लोकशाही’ने केली ‘ही’ महत्वाची मागणी

Karad News 20 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील वैकुंठ स्मशामभूमीमध्ये कराड शहरासह नजीकच्या गांवामधील पार्थिव दहनासाठी आणले जाते. दरम्यान, रात्रीच्यावेळी या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न उद्भवल्याने याठिकाणी कराड पालिकेतर्फे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पार्थिव दहन करण्याबाबत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात लोकशाही आघाडीच्या वतीने पालिका प्रशासनाला निर्णय रद्द करावा अशी निवेदनाद्वारे मागणी आज करण्यात आली. … Read more