‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून 927 गावांत नळजोडणी पूर्ण

Satara News 2024 02 28T135452.560 jpg

सातारा प्रतिनिधी । वाढत्या उष्माघातामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. अशात ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. अशात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देणारी एक गोष्ट घडली असून गावोगावो नळजोडणीद्वारे ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील 927 गावांत नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत २०२२-२३ वर्षात 185 कोटी खर्च झाले असून जिल्ह्यातील ही योजना सध्या … Read more