नरबळी कायद्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांची अधिवेशनात महत्वाची मागणी; म्हणाले की,

Karad News 5 1 jpg

कराड प्रतिनिधी । राज्याचे हिवाळा अधिवेशन काल पार पडले. यावेळचे अधिवेशन अनेक मुद्यांची चांगलेच गाजले. अधिवेशनात माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नरबळी बाबत राज्यातील घडलेल्या घटनांबाबत “औचित्याचा मुद्दा” माध्यमातून विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी राज्यात नरबळी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याचे नियम तात्काळ करावेत, अशी आग्रहाची मागणी देखील चव्हाण यांनी केली. ६ … Read more