जिल्ह्यात तब्बल 8 लाख नागरिकांनी घेतलं आयुष्मान कार्ड; 5 लाखांवर मिळतायत मोफत उपचार

Satara News 74

सातारा प्रतिनिधी । आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी आयुष्मान भारत योजना राबवित आहे. ही योजना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या नावानेही ओळखली जाते. ही योजना आरोग्य विमा योजनाच आहे. लाभार्थ्यांना सरकारी किंवा सूचीबद्ध केलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा पुरवली जाते. मात्र, त्यासाठी संबंधिताकडे आयुष्मान कार्ड असणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यात तब्बल ८ लाख २ … Read more