जादू‌टोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर लागू करा; हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ‘अंनिस’ची मागणी

Satara News 20240703 202127 0000

सातारा प्रतिनिधी | उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने जादूटोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर लागू करावा. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी, अशा महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. तसेच दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक संवेदनाही व्यक्त केल्या आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी हाथरससारख्या … Read more