अटल “भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत” किरकसाल, निढळसह मांडवे ग्रामपंचायतींना 1 कोटी ३० लाखांचा पुरस्कार

Satara News 20240913 085731 0000

सातारा प्रतिनिधी | ‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा,जळगाव, पुणे, सांगली, सोलापूर, नाशिक, जालना, लातूर, धाराशीव, अमरावती, बुलढाणा व नागपूर या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये किरकसाल, निढळ व मांडवे ग्रापंचायतीने पुरस्कार पटकविले आहेत. या पुरस्काराचे वितरण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, … Read more