जिल्ह्यात चक्क 3528 आजी – आजोबांनी दिली 745 परीक्षा केंद्रांवरून अनोखी परीक्षा

Satara News 2024 03 25T173221.656 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्वसाक्षरता अभियानंतर्गत जिल्हास्तरावर शिक्षण विभागाकडून अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. तसेच कुणीही निरक्षर राहू नये, या उद्देशाने शासन स्तरावरून उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येतो. काही दिवसांपूर्वी निरक्षरांच्या नोंदी घेत त्यांना साक्षर करण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात आली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील ७४५ परीक्षा केंद्रांवर नुकतीच चक्क ३ हजार ५२८ आजी-आजोबांनी उपस्थिती लावत … Read more