सातारा जिल्ह्यातील ‘या’ गडावरील मंदिराचा भराव खचला; कोणत्याही क्षणी…

Fort Sajjangadh News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सातारा व पाटण तालुक्यात अति दुर्गम डोंगर भाग आहेत. त्यामुळे मुसळधार पावसामुळे या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता पावसाळ्यात सर्वाधिक असते. सातारा तालुक्यातील किल्ले सज्जनगड देखील अशीच काहीशी स्थिती पहायला मिळत आहे. येथील पायरी मार्गावर असणाऱ्या गायमुख मंदिराच्या पायाचा भराव अतिवृष्टीने खचला आहे. त्यामुळे गायमुख मंदिराला धोका निर्माण झाला … Read more