चौघांची टोळी 2 वर्षांसाठी तडीपार, जिल्ह्यातील तडीपारांची संख्या पोहचली 90 वर

Wai News jpg

सातारा प्रतिनिधी । वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी करुन खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी, शिवीगाळ दमदाटीसारखे सातत्याने गुन्हे करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२२ पासून आज अखेर जिल्ह्यातील ९० जण तडीपार झाले आहेत. अक्षय गोरख माळी, सनी ऊर्फ राहुल सुरेश जाधव, सारंग ज्ञानेश्वर माने, आणि वसंत ताराचंद … Read more