संभाव्य धोक्याची लक्षणे दिसताच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi (2)

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन यांचा धोका वाढलेला आहे. अशा स्थितीत प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी संभाव्य धोक्यांचा इशारा देणारी लक्षणे लक्षात घेऊन तात्काळ लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. लोकांचे जीव वाचविणे या गोष्टीला प्राधान्य देऊन त्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व उपाययोजना त्वरित कराव्यात, … Read more

सातारा जिल्ह्यातील 172 गावांत पूरप्रवण तर 124 गावांत दरड कोसळण्याचे ‘संकट’

Satara villages are prone to landslides

कराड प्रतिनिधी । राज्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून अनेक भागांना भेटी देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या सूचनेनंतर धोकादायक गावात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत ३६९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहेत. यानंतर आता प्रशासनाकडून जिल्ह्यातील संभाव्य पूरप्रवण १७२ आणि दरडप्रवण १२४ यादीच स्पष्ट केली … Read more