जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे वित्त आयोगाचा 244 कोटींचा निधी शिल्लक; 31 मार्चपर्यंत खर्च करावा लागणार

Satara News 2024 02 26T130835.601 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ग्रामस्थांकडून विविध कररूपातून पैसे जमा होतात, तसेच 15 व्या वित्त आयोगातूनही निधी मिळतो. त्यामुळे ग्रामपंचायती मालामाल होत आहेत. परिणामी गावांचे रूपडे पालटू लागले आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ४९२ ग्रामपंचायतीं आहेत. त्यात वित्त आयोगाचा 244 कोटींचा निधी शिल्लक आहे. हा निधी 31 मार्चपर्यंत खर्च करावा लागणार आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more