साताऱ्यातील शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड ; विमा कंपन्यांकडून 2.5 कोटी जमा

Farmers News jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यात खरीपामध्ये पाऊस लांबल्याने महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यांच्या या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत शासनपातळीवर बैठका देखील पार पडल्या. मात्र, विमा कंपन्यांकडून कारणे सांगून टाळाटाळ केली जात होती. अखेर सातारा जिल्हा प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे विमा कंपन्यांना ६३ मंडलातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम द्यावी लागत आहे. त्यामुळे दिवाळीतच शेतकऱ्यांच्या … Read more

ऊस दरावरून शेतकरी अन् संघटना आक्रमक; कराड तालुक्यातील कारखानदाऱ्यांना दिला ‘हा’ थेट इशारा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । यंदा देखील ऊस दरावरून विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आता त्यांच्यानंतर सर्वसामान्य शेतकरी देखील ऊस दरावरून आक्रमक होत असल्याचे बुधवारी दिसून आले. ऊस दरासह विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत एकत्रित येत आज कराड येथील दत्त चौकात जोरदार घोषणाबाजी केली. उसाला प्रति टन 5 हजार रुपये … Read more

…अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करू; फलटणच्या शेतकऱ्यांचा निवेदनाद्वारे इशारा

Phaltan News jpg

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्‍यातील कारखानदारांनी गेल्या वर्षीच्या उसाला अंतिम भाव 3300 ते 3400 रुपये जाहीर करावा, अन्यथा कारखानदारांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. फलटण तालुक्यातील सर्व विविध पक्षाच्या पदाधिकारी व शेतकऱ्याच्या वतीने नुकतीच फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची भेट घेण्यात … Read more

Satara News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यात 1 कोटींचे वितरण

Agriculture News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाने 18 एप्रिल 2023 पासून रोजी विमा कंपनी विरहीत योजनेची निर्मिती करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने नवीन योजना राज्यामध्ये सुरु केली आहे. या योजनेत अपघाती मृत्यूसाठी 2 लाख रुपये तर अपघाती अपंगत्वासाठी 1 लाख रुपये संरक्षण देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील दि. 18 एप्रिल ते … Read more

हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा देशातील शेतकरी,मच्छीमारांना फायदा : केंद्रीय मंत्री रीजिजू

Mahabaleshwar News jpg

सातारा प्रतिनिधी । हवामान संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडच्या काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून चांगले यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीच्या जोरावर हवामान विभागात भारत आत्मनिर्भर झाला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जात आहे. हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या अंदाजाचा देशभरातील शेतकरी आणि मच्छीमारांना फायदा होत आहे. … Read more

ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यावरून स्वाभिमानी आक्रमक; ‘या’ तारखेपर्यंत कारखान्यांना आंदोलनाचा दिला थेट इशारा

Swabhimani News 20230928 100357 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सद्या साखरेचे भाव चांगले वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला भाव देखील मिळणार आहे. अशात दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा तसेच २ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. तसे न केल्यास त्यानंतर आंदोलन करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने … Read more

सातारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा; कराड तालुक्यातील शेतकऱ्यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा अन् प्रशासनास निवेदन

Karad Farmar News 20230921 154436 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस पडल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून सरकार व जिल्हा प्रशासनाने तातडीने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाय योजना युद्ध पातळीवर राबवाव्यात,अशी मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी शिवाजी पाटील, विश्वास … Read more

जावळीतील शेतकरी दांपत्यावर रान डुक्कराचा हल्ला; वृद्ध महिला जखमी

Jawali Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । जावली तालुक्यातील म्हाते खुर्द गावातील तुकाराम सावळा दळवी आणि त्यांच्या पत्नी शेवंताबाई दळवी या दाम्पत्यावर शेतामधून घरी येत असताना रान डुक्कराने हल्ला केला. त्यात शेवंताबाई जखमी झाल्या तर त्यांचे पती थोडक्यात बचावल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द तेथील शेतकरी दाम्पत्य शेवंताबाई दळवी आणि तुकाराम दळवी … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना BRS सोबतच : रघुनाथदादा पाटील

Raghunathdada Patil 20230806 084120 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बीआरएस पक्षाने आपकी बार किसान सरकार…चा नारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारला BRS च्या माध्यमातून उखडून टाकणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी भारत राष्ट्रीय समितीची … Read more

पीक विमा योजनेला 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Satara Agri News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयामध्ये सरासरीच्या 40 टक्के पाऊस झाला आहे. हंगामातील अपूरा पाऊस, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीमुळे विमा संरक्षण दिले जाते. सातारा जिल्हयातील तब्बल 1 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. पीक विमा पोर्टल व नेटवर्कच्या अडचणीमुळे राज्य शासनाने पीक विमा भरण्यासाठीच्या मुदतीत वाढ … Read more

1 रुपयांत पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 91 हजार 500 शेतकऱ्यांची रेकॉर्डब्रेक नोंदणी

Bhagyashree Farande News

सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम 2023 मध्ये 1 रुपयांत पीक विमा योजनेत आज अखेर जिल्ह्यातील सुमारे 91 हजार 500 शेतकऱ्यांची सहभाग नोंदविला आहे. हि योजना सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांकि आकडा झाला आहे. तथापि जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी अजूनही या योजनेत सहभागी झाले नसल्याने त्यांनी दि 31 जुलै 2023 पूर्वी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन … Read more

आ. बाळासाहेब पाटलांनी अधिवेशनात कृषी मंत्र्यांना विचारला ‘तो’ प्रश्न; कृषिमंत्र्यांकडून आकडेवारी सादर

Balasaheb Patil Dhananjay Munde

कराड प्रतिनिधी । राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास 17 जुलै 2023 पासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या बुधवारी पार पडलेल्या कामकाजावेळी माजी सहकार व पणन मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका प्रश्नावरून घेरले. आ. बाळासाहेब पाटील यांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या प्रश्नावर कृषिमंत्री मुंडेंनी आकडेवारी … Read more