पाणी प्रश्न पेटला… जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी पाण्यासाठी चक्क वाघ्या मुरळीद्वारे जागरण

Vaduj News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळ भाग म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यात पाणी प्रशन चांगलाच पेटला आहे. खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर प्रशासनाच्या दारात जागरण, गोंधळ घालण्यात आला. यावेळी वाघ्या मुरळीद्वारे ‘पाण्यासाठी नाचते मी पर्वा कुणाची..’ चे सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खटाव तालुक्यात सध्या पिण्यासह … Read more

वाईतील ‘इतक्या’ मधु पालकांना 348 मध पेट्यांसह साहित्याचे वाटप

Satara News 2024 02 26T184300.029 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि मुकुल माधव फाउंडेशन (फिनोलेक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने जोर तालुका वाई येथील 58 मधु पालकांना नुकतेच मंडळाच्या मध संचालनालय महाबळेश्वर मार्फत दहा दिवसाचे निवासी मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये 48 पुरुष व दहा महिलांचा सहभाग होता. या सर्व प्रशिक्षणार्थींना आज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग … Read more

कोयना धरणातून 1 हजार क्युसेक्स पाण्याचा करण्यात आला विसर्ग

Koyna News jpg

पाटण प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसापासून सांगलीतील शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी केली जात आहे. या मागणीचा विचार करता कोयना धरणाच्या आपत्कालिन दरवाजामधून आज सकाळपासून १ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे आता सांगलीसाठी पायथा वीजगृह २१०० आणि १००० असे मिळून ३१०० क्युसेक्स इतके पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट … Read more

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीसह प्रक्रिया उद्योग करुन स्वतःची विक्री व्यवस्था उभी करावी : भाग्यश्री फरांदे

Satara News 63 jpg

सातारा प्रतिनिधी । डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नैसर्गिक शेतीला चांगला भाव मिळत असल्याने सलग ३ वर्षे नैसर्गिक शेतीविषयी कृषि विभाग शेतक-यांना मार्गदर्शन करून आपल्या शेतीचे सर्टिफिकेशन करणार आहे. अशा प्रमाणित शेतमालाचे उत्कृष्ट पॅकिंग व ब्रँण्डिंग केल्यास त्यास जागतिक बाजरपेठेत चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे … Read more

“सत्तेची मस्ती या अर्थसंकल्पातून दिसते”; ‘बळीराजा’ संघटनेच्या पंजाबराव पाटील यांची प्रतिक्रीया

Karad News 34 jpg

कराड प्रतिनिधी । अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मागील १० वर्षात मोदी सरकारने देशातील जनतेसाठी केलेल्या कामाचे वाचन केलं. आमचं सरकार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असून २०४७ पर्यंत आपण विकसित भारत होऊ असं सीतारामन यांनी म्हंटल. मात्र, केंद्राच्या अर्थसंकल्पावर बळीराजा … Read more

धोम डाव्या कालव्याला पाणी गळतीमुळे शेतकरी झाले संतप्त

Dhom Dam News 20240127 095659 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | निकृष्ट केलेल्या कामामुळे धोम डावा कालव्याला पुन्हा गळती लागल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. यामुळे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पाण्या अभावी गहू, हरभरा, ज्वारी ही पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील महिन्यात ( दि १६ डिसेंबर ) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धोम धरणाचा डावा … Read more

मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे खेचून आणतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 77 jpg

सातारा प्रतिनिधी । मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेंव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावच्या यात्रेला आले आहेत. आज त्यांनी बराच वेळ आपल्या शेतात घालवला. त्यांनी शेतात … Read more

15 कारखान्यांनी केली 30 लाख 70 हजार क्विंटल साखर उत्पादीत

Satara News 45 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा हा ऊस उत्पादनात अग्रेसर असा जिल्हा आहे. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. दरम्यान, यंदा ऊस गळीत हंगामाने गती घेतली असून आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व 15 कारखान्यांनी मिळून 34,63,057 टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी 30,70,340 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 8.83 टक्के आहे. … Read more

शॉर्ट सर्किटमुळे कोपर्डेतील 2 एकर ऊस झाला जळून खाक

2 Acres Of Sugarcane Fire 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद नजीक असलेल्या खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील वीज वितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 2 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील गट क्रमांक 469 व … Read more

रेल्वे दुहेरीकरणावरून प्रकल्पबाधित शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara Railway News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कोरेगाव येथील पुणे – मिरज – लोंढा रेल्वे दुहेरीकरणामध्ये बागायती शेतजमिनी संपादित होणार आहेत. या संपादित होणाऱ्या जमिनीवरून आता प्रकल्पबाधित शेतकरी आक्रमक झालेले आहेत. त्यांनी संबंधित जमिनीचा प्रकल्पबाधित मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना नुकतेच शेतकऱ्यांनी दिले. यावेळी सातारा रेल्वे लढ्याचे … Read more

केंद्र सरकारच्या इथेनॉल अन् कांद्याबाबतच्या निर्णय विरोधात ‘बळीराजा’ आक्रमक

Baliraja Farmers Association jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल तयार करण्याच्या निर्णयाला बंदी घालण्याचा नुकताच एक निर्णय घेतला आहे. निर्णयामुळे आणि साखर व कांदा निर्यात बंदीमुळे साखर व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नाही त्यामुळे तेही शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात आज कराड येथील तहसील कार्यालय येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन … Read more

सातारा जिल्ह्यात रब्बीची ‘इतक्या’ टक्के झाली पेरणी

Rabi Season Agriculture News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकऱ्यांना जास्त उत्पादन घेता आले नाही. या पर्जन्यमानाच्या कमतरतेचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ६० टक्के म्हणजे सव्वा लाख हेक्टर इतक्या क्षेत्रात पेरणी झालेली असून गतवर्षी नोव्हेंबरअखेर ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन … Read more