अर्थसंकल्प अंदाजपत्रकपूर्व बैठकीचे रघुनाथदादांना निमंत्रण; दिल्लीत निर्मला सीतारामन यांच्याशी करणार चर्चा

Satara News

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या वतीने आज अर्थसंकल्प अंदाजपत्रकपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण भारतीय किसान संघ परिसंघ राष्ट्रीय अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांना देण्यात आले आहे. या बैठकीस ते उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न आज ते बैठकीत मांडणार आहेत. शेतकरी … Read more

कोरेगाव तालुक्यातील ‘या’ 2 गावातील ग्रामस्थ झाले आक्रमक; थेट रेल्वे मार्गावर येत केलं ठिय्या आंदोलन

Koregaon News

सातारा प्रतिनिधी । सध्या रेल्वेच्या दुहेरीकरणावेळी करण्यात येणारी रेल्वे लाईनची काठी ठिकाणची कामे शेतकऱ्यांना त्रास देणारी ठरत आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडून आंदोलने देखील केली जात आहेत. अशीच घटना आज कोरेगाव तालुक्यातील बिचुकले आणि देऊर गाव परिसरात घडली. या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग अंडरपास करूनही भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला असून या ठिकाणी रस्ता … Read more

जिल्ह्यात पावसामुळे खरीप हंगामास सुरुवात; कोयनेसह महाबळेश्वरात 24 तासात झाली ‘इतक्या’ पावसाची नोंद

Koyna News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरणीची कामे केली जाऊ लागली आहेत. मागील चार पाच दिवस झाले पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोयना धरणासह नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी देखील पावसाची संतधार सुरु आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक 45 तर महाबळेश्वर येथे 30 आणि कोयनानगर … Read more

डॉ. भारत पाटणकर ‘या’ दिवशी 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत करणार पंचगंगा नदीपुलावर ‘रास्तारोको’; नेमकी मागणी काय?

Dr. Bharat Patankar News

कराड प्रतिनिधी । श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शासनाच्या अन्यायी धोरणाविरोधात थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी महत्वाची मागणी करत थेट कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पुलावर बुधवार, दि. २९ रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्याचा इशारा आज कराड येथे पत्रकार परिषदेतून दिला. जलसंपदा विभागाने सहकारी पाणीपुरवठा संस्था व व्यक्तिगत कृषिपंप धारकांना जलमापक … Read more

जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आता ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Farmar News 20240520 123855 0000

सातारा प्रतिनिधी | शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठीचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. नवीन पीककर्ज घेताना शेतकऱ्यांना ५०० रुपयांच्या स्टॅम्पऐवजी एक रुपयाच्या तिकिटावर मिळू शकणार आहे. यापूर्वी नव्याने पीककर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता. शेतकऱ्यांना … Read more

बांधासह जमिनीवर उगवणार बांबू!; पावसाळ्यात जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात

Bamboo News 20240519 181057 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्यात शेतीच्या बांधावर आणि जमिनीवरही ९५२ हेक्टरमध्ये ५ लाख ८५ हजार रोपे लावण्यात येणार आहेत. राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून बांबू लागवडीसाठी नवीन योजना आणली … Read more

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे केवळ 1500 हेक्टरवरच पेरणी

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी यावर्षी उन्हाळी पिक घेण्याचे प्रमाण कमी झाले असून सुमारे दीड हजार हेक्टरवरच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. जिल्ह्यात केवळ ३२.३० टक्के इतकेच प्रमाण आहे. सातारा जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्त्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वांत मोठा हंगाम असतो. सुमारे … Read more

जिल्ह्यातील ‘या’ दोन कारखान्यांचे ऊसबील जमा; 16 कोटी 76 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Khandala News

सातारा प्रतिनिधी । किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे दि. १ ते दि. १५ डिसेंबरपर्यंत गळितास आलेल्या ऊसाच्या बीलाची रक्कम प्रति मेट्रिक टन ३ हजार रूपयांप्रमाणे १६ कोटी ७६ लाख ८१२ एवढी रक्कम संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी … Read more

कराडात ‘हॅलो कृषी’च्या शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री ऑटलेटला उदंड प्रतिसाद

Karad News 20240506 175945 0000

कराड प्रतिनिधी । सध्या मे चा महिना सुरू झाल्याने बाजारात फळांचा राजा देवगडचा हापूस आंब्याची विक्री जोरात सुरू आहे. बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली असून हॅलो कृषी आउटलेटच्या शेतकरी ते थेट ग्राहक या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आपण बाजारात हापूस आंब्याला अधिक खरेदीसाठी पसंती देतो. कारण या आंब्याची चवच लई भारी असते. मात्र, … Read more

शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : डॉ. पी. जी. पाटील

20240324 104339 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बोरगाव, ता. सातारा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठक (दि. 22) उत्साहात पार पडली. बैठकीत “आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञान आणि नवीन शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी जलसंधारणावर भर द्यावा,” असे मत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी … Read more

कराड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी अभिवादन

Karad News 75 jpg

कराड प्रतिनिधी । विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील चील गव्हाण या गावचे शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली. राज्यातील ती पहिली शेतकरी आत्महत्या असल्याचे मानले जाते. यानंतर गेल्या ३८ वर्षात राज्यात हजारो शेतकऱ्यांनी दुर्दैवी आत्महत्या केल्या. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना … Read more

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन सेंद्रिय शेती करावी : विकास बंडगर

Satara News 2024 03 19T162926.904 jpg

सातारा प्रतिनिधी । बोरगाव कृषी विज्ञान केंद्र आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्यावतीने नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निवड केलेल्या गटप्रमुख, कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी “शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करावे व सेंद्रिय प्रमाणीकरण प्रक्रियेत भाग घ्यावा जेणेकरून उत्पादित शेतमाल व प्रक्रिया युक्त पदार्थ … Read more