वीज ट्रान्सफॉर्मर चोरी रोखण्यासाठी प्रभावी मोहिम राबवा : आमदार दीपक चव्हाण

Satara News 20240913 154620 0000

सातारा प्रतिनिधी | खरिपासह ऊस, कापूस पिकांना पाण्याची जरुरी असताना वीज ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला असून वीज वितरण कंपनी आणि पोलिस यंत्रणेने ट्रान्सफॉर्मर चोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याच्या स्पष्ट सूचना आ. दिपकराव चव्हाण यांनी दिल्या आहेत. वाढत्या ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ. श्रीमंत … Read more

रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी येईल – उपसंचालक महेंद्र ढवळे

Satara News 20240905 194956 0000

सातारा प्रतिनिधी | रेशीम शेती व्यवसाय शेतीस पूरक व्यवसाय म्हणून न करता तो मुख्य व्यवसाय म्हणून करावा. रेशीम शेती हा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शाश्वत पर्याय आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या अडीअचणी दूर होतील. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनात समृध्दी येईल त्यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी असे आवाहन रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले. … Read more

फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज अंतिम टप्प्याकडे

Phalatan News 20240904 191701 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज हे अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये अनेक अडीअडचणी आल्या होत्या त्यामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेत स्थानिक पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक राजकारणी यांच्याशी समन्वय साधत सदरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले. प्रांताधिकारी ढोले यांनी नुकतीच फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाजाची प्रत्यक्ष भेट देत पाहणी … Read more

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांची कामे तात्काळ सुरु करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 21

सातारा प्रतिनिधी । ग्रामपंचायत विभागाकडे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी 237 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी 95 प्रस्तांवाना शेतकऱ्यांची संमती मिळणे बाकी आहे. ज्या कामांना अद्यात शेतकऱ्यांची संमती नाही त्यांची संमती घेण्याचे काम 31 ऑगस्टपर्यंत मार्गी लावावे यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक यांचे संयुक्त आदेश काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. पाटण तालुक्यातील मातोश्री … Read more

पावसाळ्यातील जनावरांच्या उध्दभवणाऱ्या आजारांबाबत जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘पशुसंवर्धन’कडून महत्वाचे आवाहन

Satara News 51

सातारा प्रतिनिधी । वातावरण बदल, पावसाचे पाणी व पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण न केल्यामुळे घटसर्प, फऱ्या, पीपीआर व आदी रोगांची जनावरांना लागण होते. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे माशा, डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. मात्र, जनावरांना आजाराची लागण झाल्याचे लक्षात येताच त्यांचे लसीकरण व उपचार करून घेणे आवश्यक आहे. घटसर्प, फऱ्या या आजारांची लागण होऊ नये म्हणून … Read more

एक रुपयाच्या पीक विम्यासाठी उरले फक्त 48 तास; सातारा जिल्ह्यात ‘इतके’ लाख झाले शेतकरी सहभागी

Satara News 50

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजना सुरु करण्यात आली असून एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. यावर्षीही खरीप हंगामातील विमा उतरविण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असून आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. अजूनही दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांनी केली मृद तपासणी!

Satara Agri News

सातारा प्रतिनिधी । शेत जमिनीतील माती तपासल्यानंतर अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. त्यानुसार समतोल व योग्य प्रमाणात खताची मात्रा देऊन पीक उत्पादनात वाढ करता येते. यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे ठरत असून जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. २०२३-२४ वर्षात १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृद तपासणी केली आहे. तर साडेआठ हजार शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिकांचे वाटप झाले आहे. जमिनीचे अनेक प्रकार … Read more

मुसळधार पावसामुळे येरळा धरण लागले भरू; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Khatav yerla dam News 20240708 121913 0000

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांची पिकं जगविण्यासाठी वरदान लाभलेल्या येरळा धरणात पाणी नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, आता मुसळधार पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धरण परिसर झोडपून काढला आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिला. यामुळे तळ गाठलेल्या येरळा धरणात पाणी खळखळ वाहू … Read more

साताऱ्यात विद्यार्थी पोहचले शेतकऱ्याच्या बांधावर; घेतले शेतीचे धडे

Satara News 20240703 193132 0000

सातारा प्रतिनिधी | कृषिप्रधान देशात मुलांना विद्यार्थी दशेतच शेतीच्या शिक्षणाचे धडे मिळणे, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणे व या कष्टातून पिकलेले अन्न वाया न घालविण्याची सवय लागणे यांची जाणीव मुलांना या वयातच होणे ही काळाची गरज ओळखून प्रतिवर्षी प्रमाणे या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच मुलांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेती व शेती संबंधित सर्व उत्पादन प्रक्रियांची माहिती … Read more

कालेतील शेतकऱ्यांना ‘जमीन कायदे ज्ञानपीठ’ या विषयावर मार्गदर्शन

Karad News 13 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा महसूल अधिकारी कर्मचारी संघटना, आम्ही कालेकर ग्रुप यांचेवतीने ‘जमीन कायदे ज्ञानपीठ’ या विषयावर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्यावतीने मागर्दर्शन करण्यात आले. यावेळी ॲड. प्रविण भांगे, प्राचार्य तथा कृषी शात्रज्ञ श्री. चंद्रकांत साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय कुंभार होते. यावेळी के. एन. देसाई, कांतीलाल शेटे, … Read more

कास परिसरातील डोंगरमाथ्यावर वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस; शेतकरी हतबल

Agriculture News 1

सातारा प्रतिनिधी । वादळी वारा, मुसळधार पावसाची पर्वा न करता शहराच्या पश्चिमेकडील कास परिसरातील शेतकऱ्यांकडून भातशेती केली जाते. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील भागातील जंगली प्राण्यांकडून भातशेतीचे व नाचणीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी हतबल झाले असून त्यांनी नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घातले आहे. साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या कास परिसरातील … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कृषी विभागाकडून अन्नधान्य, कडधान्यसह 11 पिकासाठी पीक स्पर्धचे आयोजन

Agriculture News

सातारा प्रतिनिधी । कृषि विभागामार्फत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप हंगाम सन २०२४-२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ख. ज्वारी, बाजरी, मका नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकासाठी पीक स्पर्धा घेण्यात येणार आहे. पीक स्पर्धेतील पिके – खरीप पिके भात, ख. ज्वारी, … Read more