फलटण तालुक्यातील तावडीत वळूचा धुमाकूळ; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

Satara News 20240706 161300 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील तावडी येथे दोन वळू इतर गावांतून गेल्या तीन दिवसांपासून दाखल झालेले आहेत. हे वळू गावातील गल्ली बोळातून फिरत असल्याने वळूच्या भीतीपोटी ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. वाळूचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तावडी गावात शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे आहेत. या गोठ्यामध्ये बांधलेल्या गाईंच्या अंगावर वळू धावून जाऊन गायींना शारीरिक इजा पोहोचवत … Read more

शेतकऱ्यांना पीकविम्याची 115 कोटींची भरपाई, 5 वर्षांतील सर्वात मोठी रक्कम

Satara News 20240704 195335 0000

सातारा प्रतिनिधी | प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे सवा दोन लाख शेतकऱ्यांना ११५ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. हे पैसे संबंधितांच्या बॅंक खात्यावरही वर्ग झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम … Read more

खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे शेतकऱ्यांच्या बांधावर; पीकाबाबत केले तांत्रिक मार्गदर्शन

Satara News 20240704 175819 0000

पाटण प्रतिनिधी | खरीप हंगामाच्या अनुषंगाने पाटण तालुक्यातील तारळे, पाटण व देबेवाडी मंडळांतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटी दिल्या. या भेटी दरम्यान मौजे बोरगेवाडी येथे फरांदे यांनी नाचणी पीक प्रात्यक्षिक क्षेत्रास भेट दिली व नाचणी पिकाची लागण केली व उपस्थित शेतकऱ्यांना नाचणी पीकाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत … Read more

जावळी तालुक्यात कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यानं केली आत्महत्या

Crime News 20240704 130323 0000

सातारा प्रतिनिधी | जावली तालुक्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील बेलावडे येथील युवा शेतकऱ्याने तणनाशक पिऊन राहत्या घरातच मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली आहे. अनिल चंद्रकांत शिंदे असे शेतकऱ्याचे त्यांचे नाव आहे. कर्जवसुलीसाठी खासगी संस्थेने लावलेल्या तगाद्यामुळे अनिल त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सागितलं जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल चंद्रकांत … Read more

शेतकऱ्यांची शेतीपंपाची सरसकट वीजबिल माफी करावी; कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

Karad News 20240702 165559 0000

कराड प्रतिनिधी | नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला,यात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे राज्यशासनाने आश्वासन दिले आहे,तसेच ७.५० साडेसात अश्व शक्ती पर्यंतची थकीत वीजबिले माफ करण्याचे जाहीर केले आहे.मात्र राज्य सरकारचे हे धोरण अन्यायकारक असून सरसकट वीजबिल माफी ची मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचेमार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन केली आहे. यावेळी शिवाजी पाटील, निवासराव … Read more

प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

Farmar News 1

सातारा प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्ती, कीड रोग इत्यादी कारणांने पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा नयोजणा कर्णवित केली जाते. पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्र शासनाने खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढे सुरु ठेवली आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more

अजिंक्यतारा शेतकऱ्यांची सर्वार्थाने काळजी घेणारा एकमेव कारखाना : डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके

Satara News 20240613 081527 0000

सातारा प्रतिनिधी | अजिंक्यतारा कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या योजना, ऊस पीक उत्पादन वाढीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन सातत्याने करत असते. अजिंक्यतारा शेतकऱ्यांची सर्वार्थाने काळजी घेणारा एकमेव कारखाना आहे, असे मत पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील माती व पाणी चिकित्सालयाचे व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी व्यक्त केले. शेंद्रे (ता. सातारा) … Read more

5 हजार क्विंटल बियाणे अन् 22 हजार मेट्रिक टन खताची विक्री; शेतकऱ्यांकडून पेरणीची लगबग

Agriculture News 20240612 085028 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मान्सून वेळेत सुरू झाला असल्यामुळे बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या सर्वत्र पेरणीसाठी लगबग सुरू झाली असून आतापर्यंत ५ हजार क्विंटल बियाणे आणि २२ हजार मेट्रिक टन खताची विक्री झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जात असल्याने दरवर्षी सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ऊस वगळून क्षेत्र हे सुमारे पावणे 3 … Read more

सातारा झेडपीच्या सभेत खरीप हंगामात अनुदानावर बियाणेसाठी ‘इतक्या’ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता

Satara News 20240607 221429 0000

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने आज जिल्हा परिषदेची ठराव समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये खरीप हंगामात अनुदानावर बियाणेसाठी जिल्हा परिषदेच्या ठराव समितीत ३० लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने यावर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अनुदानावर बियाणे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना … Read more

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ‘या’ 2 योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Satara News 26

सातारा प्रतिनिधी । नियंत्रित वातावरणातील शेती, सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर तसेच अनेक फळपिके आणि भाजीपाला पिकांची लागवड करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्ग, अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासन कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविली जात आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन … Read more

जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व कामास सुरुवात; कृषी विभागाकडे ‘इतक्या’ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

Agriculture News 20240603 110132 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून ऊस हे पीक घेतले जाते. ऊस पिकासोबत इतर पिके घेण्यास कृषी विभागाकडून सहाय्य केले जाते. यावर्षीचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून, चालू वर्षी 2 लाख 44 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. त्यासाठी कृषी विभागाने ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली … Read more

जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध डावलून ‘अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट’चं काम सुरू; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

Gautam Adani News 20240529 221145 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील तारळे धरणावर कळंबे येथे होऊ घातलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला तारळे विभागातील 102 गावांनी आपला कडाडून विरोध कायम ठेवला आहे. हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत होवू न देण्यासाठी 102 गावातील नागरिकांनी एकत्रित येत या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, स्थानिक लोकांचा विरोध डावलून कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केल्याने नागरीकांमधून संताप … Read more