मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे घेवडा उत्पादनात घट

Satara News 20240910 110758 0000

सातारा प्रतिनिधी | पावसामुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदीबाबत व्यापाऱ्यांची अनुत्सुकता आदी अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उद्‌भवले आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा घेवड्याचे आगार म्हणून ओळखले जाते. या पिकाला साधारण कोरडे हवामान मानवते. अति पाऊस व जास्त तापमान त्यास सहन होत नाही. आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड आदी भागांत … Read more

नवीन विहिरीस शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये; बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Farmar News 20240909 104810 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यानुसार आता राज्य शासनाने अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती मौजना निकषात सुधारणा केली आहे. त्यामुळे नवीन सिंचन विहिरीस चार लाख आणि दुरुस्तीसाठी एक लाख रुपये मिळणार आहेत. राज्य तसेच केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते. काही योजना या १०० … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे; जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

Satara News 20240905 175857 0000

सातारा प्रतिनिधी | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील 629 शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व मयत शेतकऱ्यांचे वारसांनी वारसनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ प्रोत्साहनपर लाभ योजना २०२२ अंतर्गत रु. 50 हजार पर्यंत लाभासाठी सातारा जिल्हयातील … Read more

शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांकडून बेलवडे नजीक महामार्गावर रास्ता रोको; अर्धा तास वाहतूक ठप्प

Karad News 20240831 082427 0000

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराकडून पंधरा दिवसात सर्व खड्डे मुजवण्यात येतील, अशी लेखी हमी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही खड्डेे कायम असून अपघातांची मालिका कायम असल्या कारणाने आक्रमक झालेल्या बेलवडे गावातील ग्रामस्थांसह शेतकर्‍यांनी महामार्गावर उतरून अचानकपणे रास्तारोको केला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. घटनास्थळी तळबीड पोलिस ठाण्याचे … Read more

रेल्वे मार्गाच्या बाजूने रस्ता द्या, अन्यथा रेलरोको; ‘रयत क्रांती’चा पोलिसांना निवेदनाद्वारे इशारा

Karad News 34

कराड प्रतिनिधी । रेल्वेलाईनच्या दुहेरीकरणानंतर रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रेल्वे प्रशासनाने रस्ता केला नसल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची ने- आण करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करावा; अन्यथा रेलरोको करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे … Read more

पाटण तालुक्यात अपघात विम्याचे 23 प्रस्ताव मंजूर; गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

Patan News 10

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सन २०२३- २४ व २०२४- २५ या आर्थिक वर्षात एकूण २३ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमाणे एकूण ४६ लाख रुपये अनुदानाचा लाभ संबंधित मृताच्या कुटुंबीयांना देण्यात आलेला आहे. पाटण तालुक्यात गत व चालू आर्थिक वर्षात रस्ते अपघात, पाण्यात बुडून, … Read more

सरसकट आले खरेदीच्या निर्णयानंतर काढलं परिपत्रक; जिल्ह्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांना होणार फायदा

Satara News 43

सातारा प्रतिनिधी । शेतकरी व इतर घटकांकडून बाजार आवार आणि शेताच्या बांधावर आल्याची खरेदी करताना ती परंपरागत सरसकट पद्धतीनेच खरेदी करावी, अशा सूचना सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आपल्याकडील अधिकृत परवानाधारक व्यापारी व अडत्यांना कराव्यात, नवीन व जुने आले वेगळे आणण्याचा आग्रह धरू नये, असे परिपत्रक राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, पणन संचालनालयाच्या वतीने … Read more

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजने अंतर्गत कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘इतकी’ कोटी मिळाली भरपाई

Karad News

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाने 18 एप्रिल 2023 पासून विमा कंपनी विरहीत योजनेची निर्मिती करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने नवीन योजना राज्यामध्ये सुरु केली आहे. या योजनेत अपघाती मृत्यूसाठी 2 लाख रुपये तर अपघाती अपंगत्वासाठी 1 लाख रुपये संरक्षण देण्यात आले असून कराड तालुकास्तरीय समितीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात … Read more

जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेसाठी 4 लाख 18 हजारांवर अर्ज; ‘इतके’ लाख शेतकरी झाले सहभागी

Satara News 26

सातारा प्रतिनिधी । शासनाकडून पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपया भरून पीक संरक्षण दिले जात असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार यावर्षी खरीपसाठी मुदतीत ४ लाख १८ हजारांवर अर्ज दाखल झाले असून १ लाख ५२ हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे … Read more

सातारा, वाईसह पाटण, महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीचा दणका; जिल्ह्यात 207 घरांना फटका तब्बल

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला यंदा वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलया पिकांचे नुकसान तर झालेच आहे. शिवाय शेतकऱ्यांची घरांची, जनावरांच्या शेडची अनेक ठिकाणी पडझड देखील झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. वाई, सातारा, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे २०७ घरांची पडझड झाली. तर १३ जनावरेही मृत … Read more

शेतकऱ्यांसाठी सातारा जिल्हा परिषद देणार पुरस्कार; ठराव समितीच्या सभेत निर्णय

Satara News 20240728 213040 0000

सातारा प्रतिनिधी | शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने पुरस्कार देण्यात येत होता. आता त्यामध्ये बदल करुन सेंद्रीय शेतीमध्ये फळे, पिके, फुले, दुग्ध यामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार असून त्यामध्ये अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने … Read more

सातारा जिल्ह्यात आल्याचा प्रश्न पेटला…! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, आले वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड

Satara News 20240724 093646 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये घोषणा करून सुद्धा सातारा सांगली औरंगाबाद या ठिकाणी अजूनही व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करूनच आल्याची खरेदी केली जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी प्रतवारी केलेलं आलं जप्त करत … Read more