जिल्ह्यातील अतिसाराच्या साथीबाबत शंभूराज देसाईंचे महत्वाचे विधान; म्हणाले की,

Shambhuraj Desai 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. तथापि जिल्ह्यामध्ये अतिसाराची कोणत्याही प्रकारची साथ नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. यावेळी … Read more