तीन महिन्यांत कोयना धरणातून ‘इतके’ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

Koyna News 20240903 183816 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाच्या तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत भलेही पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत पाऊस जादा पाण्याची आवकही झाली असली तरी चार जलविद्युत प्रकल्पातून 505.003 दशलक्ष युनिट इतकीच आतापर्यंत वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीवापर कमी झाल्याने तब्बल 159.231 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाल्याची तांत्रिक आकडेवारी आहे. जलवर्षात आत्तापर्यंत तीन महिन्यात कोयना जलविद्युत प्रकल्पात … Read more

शेतकऱ्यांची शेतीपंपाची सरसकट वीजबिल माफी करावी; कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

Karad News 20240702 165559 0000

कराड प्रतिनिधी | नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला,यात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे राज्यशासनाने आश्वासन दिले आहे,तसेच ७.५० साडेसात अश्व शक्ती पर्यंतची थकीत वीजबिले माफ करण्याचे जाहीर केले आहे.मात्र राज्य सरकारचे हे धोरण अन्यायकारक असून सरसकट वीजबिल माफी ची मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचेमार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन केली आहे. यावेळी शिवाजी पाटील, निवासराव … Read more

पश्चिम महाराष्ट्रात 900 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प कामांना सुरुवात; जिल्ह्यातील 39 उपकेंद्रांसाठी काम सुरू

Satara News 73

सातारा प्रतिनिधी । शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची युद्धपातळीवर अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. आवश्यक शासकीय जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात ९०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात झाली असून १७० उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येईल व उपकेंद्रांतील वीजवाहिन्यांद्वारे शेतीपंपांना दिवसा … Read more

साताऱ्यात एकाच दिवसात 150 वीज ग्राहकांची झाली बत्ती गुल

Satara News 20240320 123448 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या मार्च महिना असून ‘मार्च एन्ड’ च्या अनुषंगाने अतिरिक्त वीज वापरलेल्या आणि वीजबिल न भरलेल्या वीजग्राहकांकडून वीजबिलांची थकबाकीची वसुलीची मोहीम साताऱ्यात वीज महावितरणकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या भरारी पथकाने सातारा शहरातील थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र केली असून, पथकाकडून मंगळवारी एकाच दिवसात १५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. महावितरणला सातारा शहरातील १ लाख … Read more

जिल्ह्यात ‘वीज वितरण’ची वीज बिलाची थकबाकी 158 कोटींवर

Satara News 75 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हामुळे पंखे, एसी तसेच हिटर असे साहित्य वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वीज वापरून त्याचा वीज भरणा वेळेवर करण्यात आलेला नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांमध्ये वाढ झाली आहे. अशात थकीत वीजदेयक हप्त्यांनी भरण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आता महावितरणकडून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीज बिलांची … Read more

सव्वा कोटींच्या वीजचोरी प्रकरणी ‘महावितरण’कडून 374 ग्राहकांकडून 1 कोटीचा दंड वसूल

Satara News 2024 02 06T151100.271 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या राज्य वीज वितरण मंडळाने तथा महावितरणच्या कर्मचऱ्यांकडून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविली जात आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आकडा टाकून वीज चोरी करण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल 374 जणांनी बेकायदा वीज वापर करून वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. आशा लोकांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे 1 कोटीचा म्हणजे 98 लाखांचा … Read more

कोयना धरणात सध्या ‘इतका’ TMC साठा; वीज निर्मितीला फटका!

Patan Koyna News 20231006 095045 0000 1 jpg

पाटण प्रतिनिधी | महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयनेत पावसाळ्यात अवघा ९४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे सुमारे ६० वर्षांच्या इतिहासात धरण नवव्यांदा भरलेले नाही. त्यातच सध्या धरणात ८५ टीएमसीवर पाणीसाठा आहे. त्यामुळे तरतुदीप्रमाणे सिंचन आणि वीज निर्मितीला पाणी कमी पडणार आहे. कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा होत आहे. त्यातील ६७.५ टीएमसी पाणी हे वीजनिर्मितीसाठी राखीव … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या सातारा जिल्हा प्रमुखाचे फडणवीसांना साकडे; थेट केली ‘ही’ महत्वाची मागणी

Eknath Shinde Devendra Fadanvis News 20231103 171957 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते व सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच एक महत्वाची मागणी केली. खंडाळा तालुका वाढत्या औद्योगीकरणाला विजेचा अपुरा पुरवठा अडथळा ठरला आहे. यावर तोडगा काढून भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी जाधव यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. यावर फडणवीसांनी देखील हा … Read more

वीज जोडणीसाठी ‘तो’ पोलवर चढला, अचानक कुणीतरी सुरु केला विजेचा प्रवाह; पुढं घडलं असं काही…

CRIME NEWS 10

कराड प्रतिनिधी । वीज वितरण महामंडळाच्यावतीने ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विहिरींची वीज जोडणी, पोळ उभारणी करण्याची कामे हाती घेतली जातात. या ठिकाणी महामंडळाच्या वायरमन तसेच इतर कर्मचाऱ्यांकडून हा कामे केली जातात. मात्र, वीज जोडणी करत असताना अनुचित घटनाही घडतात. अशीच घटना कराड तालुक्यातील खालकरवाडी येथे शनिवारी घडली. या ठिकाणी एका विहिरीची वीज जोडणी करण्यासाठी पोलवर चढलेल्या … Read more