निवडणूक प्रक्रियेमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जात असल्याने निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक : भगवान कांबळे

Satara News 2024 03 01T184418.337 jpg

सातारा प्रतिनिधी | ईव्हीएम मशीन हॅक करून राजकीय पक्षांना सत्तेवर बसवले जात असून आमच्या मुलभूत हक्कावर गदा आणण्याचा डाव असल्याबाबत ओबीसी जिल्हाधक्ष भरत लोकरे यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे निवेदन प्राप्त झाले होते. तसेच यापुढील निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्याची त्यांनी मागणी केली होती. त्यावर सातारा उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी खुलासा केला … Read more

‘या’ गावच्या ग्रामस्थांनी दिला थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा

Karad News 20240216 061925 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील एका गावाने आगामी लोकसभा व विधानसभा मतदान निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. कराड तालुक्यातील बाबरमाची, किल्ले सदाशिवगड येथील बुथ लेव्हल अधिकारी गावात राजकीय हेतूने काम करत आहेत. ठरावीक मतदारांची नावे परस्पर कमी करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून अशा बिलओवर … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरीत घ्याव्यात, साताऱ्यात ‘या’ व्यक्तीने केली मागणी

Satara News 100 jpg

सातारा प्रतिनिधी | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेले दोन वर्षांपासून न घेतल्यामुळे प्रशासकांची एकाधिकारशाही वाढली आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरीत घेण्यात घ्याव्यात अन्यथा अन्यथा आम्हास जनआंदोलन उभारावे लागेल, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने तात्काळ घ्याव्यात – पृथ्वीराज चव्हाण

Karad News 3 1 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेली २ वर्षाहून अधिक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासकच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. त्यामुळे जिथे प्रशासक आहेत अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या अभावी लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यात अडथळे येत असल्याचे दिसून येते यामुळे सरकारने तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज … Read more

…तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढणार नाही; आ. जयकुमार गोरेंची मोठी घोषणा

BJP MLA Jayakumar Gore Elections News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. अशा परिस्थितीत आता भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी थेट विधानसभा निवडणूक न लढवण्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. “माण-खटावच्या मातीला दुष्काळमुक्त करायचे आहे. हेच स्वप्न घेऊन मी मतदारसंघात आलो. आज उरमोडी योजनेतून ९५ गावांना पाणी जातेय. उत्तर माणमधील १६ … Read more