मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून कराड ‘फेज 2’ ची सुरूवात – राजेंद्रसिंह यादव

Karad News 20240818 100510 0000

कराड प्रतिनिधी | कराडच्या भुयारी गटर आणि पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या दोन्ही योजना कराडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून कराड फेज टू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली असल्याची माहिती यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कराड शहराच्या … Read more

साताऱ्यात उद्या लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

Satara News 20240817 141154 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याने उल्लेखनिय काम केले आहे. या योजनेचे 5 लाख 21 हजार 83 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5 लाख 13 हजार 418 इतक्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रम उद्या रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12.15 … Read more

राजेंद्रसिंह यादवांना मुख्यमंत्र्यांचं बळ, भुयारी गटर आणि पाणी पुरवठा योजनेसाठी 209 कोटींचा निधी मंजूर

Karad News 20240816 215905 0000

कराड प्रतिनिधी | कराडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भुयारी गटार योजना (मलनिःसारण प्रकल्प) व शहरासह वाढीव भागाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६० कोटींचा निधी राज्य नगरोत्थान महाभियानमधून मंजूर केला आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या अन्य योजनांमधून ४९ कोटी, असा असा एकूण २०९ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर करून आणण्यात यशवंत … Read more

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 30 ऑगस्टला निघणार सैनिक आक्रोश मोर्चा; नेमक्या मागण्या काय?

Satara News 42

सातारा प्रतिनिधी । आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या विविध समस्यांसंदर्भात सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना व प्यारा मिलिटरी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील आजी व माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ द्यावी तसेच दि. … Read more

स्वतः च्या गावाला जोडणारा रस्ता नीट करू न शकणाऱ्याने विकासाच्या बाता करू नये; ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडे बोल

Satara News 20240729 071350 0000

सातारा प्रतिनिधी | रत्नागिरी आणि सातारा जिह्यांना जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात रस्त्याला भगदाड पडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह साताऱ्यातील 40 गावांचा संपर्प तुटला आहे. त्यामुळेच जीव धोक्यात घालून सध्या स्थानिक या घाटातून प्रवास करत आहेत. यावरून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. ‘लाडक्या बहीण भावांच्या लेकरांना असलेला धोका तुम्हाला दिसत नाही … Read more

उदयनराजेंनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट; मराठा आरक्षणासंदर्भात केली ‘ही’ महत्वाची चर्चा

Satara News 14

सातारा परतिनिधी । साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी मराठा आरक्षणसंदर्भात चर्चा केली व जातीनिहाय जनगणना करावी, अशी महत्वाची मागणी केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, … Read more

सातारा जिल्ह्यात पर्यटन विकासाचा माध्यमातून मिळाली चालना; वर्षभरात कोटींचा निधी प्राप्त

Satara News 20240728 093906 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या वाढीच्या दृष्टीने प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, मागील वर्षभरात तब्बल ५०० हून अधिक कोटींचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यासाठी दिला आहे. या निधीतून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासह किल्ल्यांचा विकास व जतन केले जाणार आहे. तसेच कोयना, पाटण, कास पठार, ठोसेघर, बामणोली, महाबळेश्वर येथे … Read more

वाघनखं योग्यवेळी आलीत त्याचा योग्यवेळी वापर करु, मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

Satara News 20240719 204030 0000

सातारा प्रतिनिधी | वाघनखं आली हा अभिमानाचा दिवस आहे. पण, वाघनखांबद्दल काही लोक शंका उपस्थित करतात हे दुर्दैव आहे. चांगल्या कामाला गालबोट लावण्याचं हे काम आहे. तरीही ही वाघनखं योग्यवेळी आलीत. त्याचा योग्यवेळी वापर करु, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत. बसले तर तोंड उघडूनही सांगता येत नाही, … Read more

नकली वाघांना शिवरायांच्या खऱ्या वाघ नखाचे महत्व कसे कळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

Satara News 20240719 153858 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये छत्रपती शिवरायांनी वापरलेल्या नखांसारखी वाघनखे लोकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार, … Read more

मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज साताऱ्यात; शिवरायांच्या वाघनखे दालनाचे उद्घाटन

Satara News 20240719 092033 0000

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे दर्शन आणि वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाचे उद्घाटन आज शुक्रवार, दि. १९ राेजी साताऱ्यात होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री व काही मंत्री सातारा दाैऱ्यावर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनवरुन मुंबईत आली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ही वाघनखे साताऱ्यात आणण्यात आली. शुक्रवारी … Read more

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामुळे वाचले 35 हजार रुग्णांचे प्राण, 2 वर्षात 275 कोटींची मदत : मंगेश चिवटे

Magesh Chivte News 20240718 212216 0000

सातारा प्रतिनिधी | ‘राज्य शासनाने सुरू केलेल्या वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे दोन वर्षात ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहेत. तसेच या कक्षाद्वारे २७५ कोटीची वैद्यकीय मदतही करण्यात आली आहे,’ अशी माहिती सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली. वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज सातारा … Read more

ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर केलेल्या विश्वासघातामुळेच भाजपची घसरगुंडी; भास्कर जाधवांचा भाजपवर निशाणा

Karad News 20240714 093525 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्यांच्या बरोबर असते. त्यांनाच महाराष्ट्र सर्वाधिक जागा मिळतात. शिवसेना होती तेव्हा त्यांना २३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता ठाकरेंची शिवसेना नसल्याने ते आता ९ जागांवर घसरले आहेत. शिवसेनेबरोबर केलेल्या विश्वासघातामुळेच भाजपाची घसरगुंडी झाल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना विभागीय संपर्क नेते आमदार भास्कर … Read more