केंद्र सरकारकडून इको सेन्सेटिव्ह गावांची घोषणा; जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांतील 336 गावांचा समावेश

Satara News 20240808 131431 0000

सातारा प्रतिनिधी | नुकतीच संवेदनशील म्हणजे इको सेन्सेटिव्ह गावांची घोषणा नुकतीच केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये जाहीर केलेल्या क्षेत्रात जिल्ह्यातील सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई, कोरेगाव तसेच पाटण तालुक्यातील 336 गावांचा समावेश केला आहे. पश्चिम घाटाला पर्यावरणदृष्ट्या घोषित करण्यासाठीचा पाचवा मसुदा केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील 17 हजार 340 चौ. कि. … Read more