सातारा जिल्ह्यात अजूनही टॅंकर भागवतायत ‘इतक्या’ गावांची तहान

Khatav News 20240817 131445 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असलातरी काही भागात अजूनही पावसाची ओढ आहे. त्यामुळे माण तालुक्यातील १० गावे आणि ५६ वाड्या वस्त्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १८ हजार लोकांची तहान सध्या या टॅंकरवरच अवलंबून आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासूनच टॅंकरची … Read more

जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाचे थैमान; ताली फुटून रस्ते गेले वाहून

Satara News 83

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग पावसाचा असला तरी सध्या पावसाने उघडीप दिली आहे. परंतु पूर्व दुष्काळी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस होत असल्याने अनेक गावातील ताली फुटल्या, रस्ते वाहून गेले आहेत तसेच ओढेही खळाळून वाहू लागले आहेत. त्यातच मागील १२ दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असल्याने नुकसानीच्या घटनाही घडू लागल्या आहेत. जून ते सप्टेंबरदरम्यान या भागात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील भागात वाढली दुष्काळाची दाहकता; टँकरने पाणीपुरवठा सुरु

Satara News 2024 03 20T141733.298 jpg

सातारा प्रतिनिधी । नेहमी दुष्काळग्रस्त असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या दुष्काळाची दाहकता चांगलीच वाढली आहे. तसेच जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या पूर्वेकडील भागासही दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सध्या फलटण तालुक्यात १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून खंडाळा तालुक्यात १ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. जिल्ह्यात पूर्वे आणि पश्चिम भागात वाढलेल्या दुष्काळाच्या दाहकतेमुळे … Read more