मुसळधार पावसामुळे येरळा धरण लागले भरू; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

Khatav yerla dam News 20240708 121913 0000

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांची पिकं जगविण्यासाठी वरदान लाभलेल्या येरळा धरणात पाणी नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र, आता मुसळधार पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धरण परिसर झोडपून काढला आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिला. यामुळे तळ गाठलेल्या येरळा धरणात पाणी खळखळ वाहू … Read more

कराडकरांनो पाणी पिताना सावधान; दूषित पाणी पुरवठ्याबाबत पालिकेनं केलं महत्वाचं आवाहन

Karad News 11

कराड प्रतिनिधी । सध्या पावसाळा सुरुवात झाली असून पावसाळ्यात सर्वात महत्वाचा विषय हा दूषित पाण्याचा असतो. कारण या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार होतात. या आजारापासून कराडकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कराड शहरात पालिकेने पावसाळा पूर्व उपाययोजनांची कामे हाती घेतली असली तरी नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर कराड पालिकेडून शहरातील नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात … Read more

जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणात आहे ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

Satara News 23

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असून, पाणी टंचाईचे संकट गडद होत चालले आहेत. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणात गतवर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाणी शिल्लक आहे. मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही, तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या जिल्ह्यात … Read more

जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा; पाणीटंचाईचे संकट गडद

Dam News 20240603 120429 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. गत वर्षी कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी या सहा धरणांत २६.३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र मागील वर्षी कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. यंदा या प्रमुख धरणात १९.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा झाला कमी; सर्वांचेच डोळे मान्सूनकडे

Patan News 1 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. अनेक धरणांनी तर तळ गाठला आहे. जिल्ह्यात प्रमुख ६ धरणे असून या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश धरणे ही भरली नाहीत. उरमोडी धरणात अवघा साडेसात, तर कण्हेरमध्ये १७ … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा झाला कमी; सध्या ‘इतके’ TMC आहे पाणी

Koyna News

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाणीसाठा मे महिना अखेर कमी झाला असून तरी किमान दि. १५ जुलैपर्यंतही पाणी पुरेल असता अंदाज आहे. कोयना धरणात एकूण पाणीसाठा २१.९३ टीएमसी इतका असून मृतसाठा वगळता उपयुक्त पाणीसाठा १६.८१ टीएमसी आहे. रविवारी दुपारी सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्याने नदी विमोचकातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद … Read more

जिल्ह्यातील ‘या’ गावात तब्बल 14 टाक्यांचा थाट; मात्र, पाण्याचा ठणठणाट!

Man News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस जरी कोसळत असला तरी काही गावात अजूनही भीषण पाणी टंचाई आहे. जिल्ह्यात सध्या माण, खटाव आणि फलटण तालुक्यात टंचाई वाढत असून सासवड (झणझणे) गावात गेल्या वर्षभरापासून टँकर सुरु आहे. गावातील लोकांना माणसी अवघे २० लिटरच पाणी मिळत असल्यामुळे शाैचालय वापरण्यावरही मर्यादा आली आहे. इतकेच नाही तर गावात पाण्याच्या … Read more

जिल्ह्यातील 5 हजार 472 स्त्रोतांच्या पाणी नमुन्यांची होणार तपासणी

Water News 20240521 092639 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याची शक्यता असते. यातून गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. याचा विचार करता जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ५ हजार ४७२ स्त्रोतांची रासायनीक तपासणी मोहीम दि.५ जुलैपर्यंत राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. जलसुरक्षकांमार्फत जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील पाणी नमुने गोळा करून ते तपासणीसाठी … Read more

उरमोडी धरणातील पाणीसाठा खालावला; ‘इतके’ टक्केच पाणी शिल्लक

Urmodi Dam News

सातारा प्रतिनिधी । पाच दिवसांपासून वळिवाच्या पावसाची हजेरी लागत आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार ऊन पाऊस बरसत असला तरी काही धरणातील पाणी साठा मात्र, खालावला आहे. सातारा, माण आणि खटाव तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उरमोडी धरणातील पाणीसाठा खालावला असून धरणात सध्या १ टीएमसीपेक्षाही कमीसाठा आहे. ९ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील भागाला … Read more

कराड उत्तरेतील ‘या’ गावात भीषण पाणी टंचाई; जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Karad News 5

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील ग्रामस्थांनी शेतीच्या पाण्यासाठी अमरण उपोषण दि. १ नोव्हेंबर रोजी केले होते. दोन महिण्याच्या आत प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, आता चार महिने झाले तरी प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. त्यामुळे शामगावसह परिसरातील पिण्याच्याच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने … Read more

जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा; 3 लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर

Satara News 2024 05 13T141323.067

सातारा प्रतिनिधी | पावसाने ओढ दिल्यामुळे या वर्षीची पाणी टंचाई जिल्ह्याच्या पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागालाही जाणवत आहे. कराड, पाटण तालुक्यातही काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. कराड तालुक्यात 4, तर पाटण तालुक्यातही 9 आणि वाई तालुक्यात 4 टँकर सुरू आहेत. याशिवाय अनेक गावांतून टँकरची मागणी नसली तरी त्या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट आहे. संपूर्ण जिल्ह्यात … Read more

साताऱ्याचा पाणीपुरवठा सोमवार, मंगळवारी राहणार बंद; नेमकं कारण काय?

Satara News 20240511 120059 0000

सातारा प्रतिनिधी | एन उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या राज्यात सर्वत्र भासत असताना सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. सोमवार (दि. १३) व मंगळवारी (दि. १४) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.या कामासाठी वेळ लागणार … Read more