जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पाणीप्रश्न पेटला; शेतकऱ्यांनी दिला थेट आंदोलनाचा इशारा

Satara News 10 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नुकतीच अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी खंडाळा तालुक्यात पाणी प्रश्न अजूनही गंभीर आहे. येथील धोम-बलकवडीच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून वारंवार निवेदने देण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी तोंडी आदेश देखील दिले. मात्र, अद्याप पाणी न सोडले नाही. त्यामुळे आज शनिवारी पाणी सोडले नाही तर उद्या रविवार, दि. २१ रोजीपासून खंडाळा तहसील कार्यालयासमोर … Read more