स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरीत घ्याव्यात, साताऱ्यात ‘या’ व्यक्तीने केली मागणी

Satara News 100 jpg

सातारा प्रतिनिधी | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेले दोन वर्षांपासून न घेतल्यामुळे प्रशासकांची एकाधिकारशाही वाढली आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरीत घेण्यात घ्याव्यात अन्यथा अन्यथा आम्हास जनआंदोलन उभारावे लागेल, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे … Read more