साताऱ्यात धोकादायक इमारतीत नागरिकांचा जीव टांगणीला; पालिका प्रशासनाकडून नोटीस

Satara News 9

सातारा प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की, अनेक शहरातील धोकादायक इमारतीं कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडतात. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पालिका प्रशासनाकडून पावसाळा सुरु झाली अशा धोकादायक इमारतीमधील राहणाऱ्यांना नोटीस देखील दिली जाते. सध्या सातारा शहरात शंभरी पार केलेल्या अशा धोकादायक इमारतींची संख्या ३०० हून अधिक आहे. आजही हजारो नागरिक अशा धोकादायक इमारतींमध्येच जीव … Read more