जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा; पाणीटंचाईचे संकट गडद

Dam News 20240603 120429 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. गत वर्षी कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी या सहा धरणांत २६.३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र मागील वर्षी कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. यंदा या प्रमुख धरणात १९.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये ‘इतका’ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक!

Water News 20240403 153503 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. उरमोडी धरणात तर २० टक्केच पाणीसाठा राहिला आहे.तर कोयना धरणात ५३ टीएमसी पाणी शिल्लक असल्याने समाधानाची स्थिती आहे. दरम्यान, सध्या प्रमुख सहा धरणांत ६९ टीएमसी … Read more

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात वाढला ‘इतका’ पाणीसाठा

Koyna Dam 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील विविध धारण, तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे तर नद्यांची पाणी पातळीही वाढू लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 57.45 अब्ज घन फूट पाणीसाठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 38.59 टक्के इतका असल्याची माहिती कृष्णा सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे … Read more