जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेसाठी 4 लाख 18 हजारांवर अर्ज; ‘इतके’ लाख शेतकरी झाले सहभागी

Satara News 26

सातारा प्रतिनिधी । शासनाकडून पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपया भरून पीक संरक्षण दिले जात असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार यावर्षी खरीपसाठी मुदतीत ४ लाख १८ हजारांवर अर्ज दाखल झाले असून १ लाख ५२ हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे … Read more

एक रुपयाच्या पीक विम्यासाठी उरले फक्त 48 तास; सातारा जिल्ह्यात ‘इतके’ लाख झाले शेतकरी सहभागी

Satara News 50

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजना सुरु करण्यात आली असून एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. यावर्षीही खरीप हंगामातील विमा उतरविण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असून आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. अजूनही दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. … Read more

शेतकऱ्यांना पीकविम्याची 115 कोटींची भरपाई, 5 वर्षांतील सर्वात मोठी रक्कम

Satara News 20240704 195335 0000

सातारा प्रतिनिधी | प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे सवा दोन लाख शेतकऱ्यांना ११५ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. हे पैसे संबंधितांच्या बॅंक खात्यावरही वर्ग झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम … Read more

साताऱ्यातील शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड ; विमा कंपन्यांकडून 2.5 कोटी जमा

Farmers News jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यात खरीपामध्ये पाऊस लांबल्याने महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यांच्या या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत शासनपातळीवर बैठका देखील पार पडल्या. मात्र, विमा कंपन्यांकडून कारणे सांगून टाळाटाळ केली जात होती. अखेर सातारा जिल्हा प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे विमा कंपन्यांना ६३ मंडलातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम द्यावी लागत आहे. त्यामुळे दिवाळीतच शेतकऱ्यांच्या … Read more

पीक विमा योजनेला 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Satara Agri News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयामध्ये सरासरीच्या 40 टक्के पाऊस झाला आहे. हंगामातील अपूरा पाऊस, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीमुळे विमा संरक्षण दिले जाते. सातारा जिल्हयातील तब्बल 1 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. पीक विमा पोर्टल व नेटवर्कच्या अडचणीमुळे राज्य शासनाने पीक विमा भरण्यासाठीच्या मुदतीत वाढ … Read more

1 रुपयांत पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 91 हजार 500 शेतकऱ्यांची रेकॉर्डब्रेक नोंदणी

Bhagyashree Farande News

सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम 2023 मध्ये 1 रुपयांत पीक विमा योजनेत आज अखेर जिल्ह्यातील सुमारे 91 हजार 500 शेतकऱ्यांची सहभाग नोंदविला आहे. हि योजना सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांकि आकडा झाला आहे. तथापि जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी अजूनही या योजनेत सहभागी झाले नसल्याने त्यांनी दि 31 जुलै 2023 पूर्वी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन … Read more