सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी; ‘इतक्या’ हेक्टरवरील शेतीचे झाले नुकसान

Satara News 20240831 110005 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान होत असून महिनाभरात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे पाच तालुक्यांतील २५५.१२ हेक्टरवरील १३८० शेतकऱ्यांचे, तर बागायती पिकांचे कराड, पाटण आणि महाबळेश्वर तीन तालुक्यांतील ११.३० हेक्टरवर असे एकूण २६६.५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सातारा जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे पेरणी 2 लाख 82 हजार हेक्टरवर

Satara News 11

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून पेरणी केली जाते. सातारा जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला असल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. पेरणीची टक्केवारी ९७ झाली असल्याने या वर्षी सुमारे ३ लाख हेक्टरपर्यंत पेरणी क्षेत्र राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे … Read more

एक रुपयाच्या पीक विम्यासाठी उरले फक्त 48 तास; सातारा जिल्ह्यात ‘इतके’ लाख झाले शेतकरी सहभागी

Satara News 50

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजना सुरु करण्यात आली असून एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. यावर्षीही खरीप हंगामातील विमा उतरविण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असून आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. अजूनही दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. … Read more

सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात; आतापर्यंत ‘इतक्या’ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण

Agriculture News 20240713 083209 0000

सातारा प्रतिनिधी | पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून अडीच लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ८७ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे यंदा चांगल्या पावसामुळे वेळेत पेरणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये … Read more

फलटण तालुक्यातील तावडीत वळूचा धुमाकूळ; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

Satara News 20240706 161300 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील तावडी येथे दोन वळू इतर गावांतून गेल्या तीन दिवसांपासून दाखल झालेले आहेत. हे वळू गावातील गल्ली बोळातून फिरत असल्याने वळूच्या भीतीपोटी ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. वाळूचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तावडी गावात शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे आहेत. या गोठ्यामध्ये बांधलेल्या गाईंच्या अंगावर वळू धावून जाऊन गायींना शारीरिक इजा पोहोचवत … Read more

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे केवळ 1500 हेक्टरवरच पेरणी

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी यावर्षी उन्हाळी पिक घेण्याचे प्रमाण कमी झाले असून सुमारे दीड हजार हेक्टरवरच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. जिल्ह्यात केवळ ३२.३० टक्के इतकेच प्रमाण आहे. सातारा जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्त्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वांत मोठा हंगाम असतो. सुमारे … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतके’ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडून, ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट

Satara News 91 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही दुष्काळाचा फटका बसलेला आहे. कारण म्हणजे गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्याचा परिणाम आता रब्बी पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात फक्त 81 टक्के पेरणी झालेली असून सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. विशेष म्हणजे ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे. सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यास दोन … Read more

लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी पिकाचे गव्यांकडून मोठे नुकसान

Mahabaleshwar News 20240117 055148 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्र्वर येथील लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरीच्या शेतीवर गव्याच्या कळपाने धुडगूस घतला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या स्ट्रॉबेरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातारा जिल्हयातील महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात रानगव्यांची संख्या मोठ्या वाढू लागली आहे. या गव्यांच्या उपद्रवामुळे महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शेती धोक्यात आली आहे. हातातोंडाला आलेली स्ट्रॉबेरी आता ऐन हंगामात आली आहे. … Read more

कृषी उत्पन्न घेणाऱ्या गावांचा तात्काळ आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 11 jpg

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गाव मध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन घेणाऱ्या गावांची माहिती उपलब्ध करावी त्या गावाने उत्पादित केलेल्या मालाची ओळख देवून तेथील उत्पादनवाढ व सोयी-सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध उपलब्ध करुन जाईल. त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कृषि उत्पन्न घेणाऱ्या गावांचा एक आराखडा तयार करावा, अशा सूचना … Read more

Satara News : साताऱ्यात मान्सून ‘इतक्या’ टक्केच बरसला, दुष्काळ बनला गंभीर

Satara News 20231121 150327 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याला यंदा वरूणराजाची कृपादृष्टी झाली नसल्याने त्याचा पिकांना चांगलाच फटका बसला. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या ४ महिन्यात अवघा ६५ टक्के पाऊस सातारा जिल्ह्यात बरसला असून त्यामुळे यंदा तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी भागात पाझर तलाव, ओढे कोरडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन सुरू असून शेतकरी हवालदिल … Read more