Satara News : जरंडेश्वर साखर कारखाना अफरातफर प्रकरणी कोर्टाचा महत्वाचा निर्णय

Jarandeshwar Sugar Factory News 20231105 094424 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात मुंबईतील पीएमएलए कोर्टाने नुकताच एक महत्वाचा निर्णय दिला आहे. या कारखान्याच्या अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे व त्यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे, काँग्रेसचे नेते रणजीत देशमुख यांना आरोपी केले आहे. या प्रकरणात आता मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने विशेष नवीन सरकारी वकील … Read more

रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत आ. पृथ्वीराजबाबा गटाला जोरदार धक्का; डॉ. अतुल भोसले गटाच्या 7 जागा बिनविरोध

Rethere Budruk Gram Panchayat Elections News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी डॉ. अतुल भोसले गटाच्या समर्थकांनी विरोधी आ. पृथ्वीराज चव्हाण गटावर सरशी केली आहे. सत्ताधारी भोसले समर्थक गटाच्या कृष्णा विकास आघाडीच्या ७ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, गेल्या ३५ वर्षांत इतक्या जागा एकाचवेळी बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराबाबांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत झाला ‘हा’ महत्वाचा निर्णय; आता प्रत्येक तालुक्यात…

Satara News 20231022 125248 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दृष्टीने सातारा जिल्हा काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत बूथ, मंडळ आणि ग्राम समिती स्थापन करण्यासाठी सर्व तालुक्यांना विशेष प्रभारी (निरीक्षक) नियुक्त करण्यात आले … Read more

सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकर भरती हा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan News jpg

कराड प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे समाज माध्यमावर एक पत्र फिरत आहे की, कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमणे आहेत. ही जर बातमी खरी असेल तर कशा पद्धतीने सरकार चालत आहे? हा अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय असू शकेल. तसेच खाजगी 10 कंपन्यांच्या मार्फत 70 हजार नोकर भरती करण्याचे सरकारने जीआर काढलेला आहे, हा जीआर सर्वत्र उपलब्ध आहे. सरकारचा … Read more

कराड उत्तरेत निघालेल्या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस पृथ्वीराजबाबांना उदयदादांची ‘साथ’

Karad Congress News 20230917 173800 0000 jpg

कराड प्रतिनिधी | काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस कार्यकर्त्यांसह युवक – युवती, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि जनसंवाद यात्रा काढण्यात आली. यावेळी दिवंगत माजी मंत्री … Read more

‘कराड दक्षिण’ मध्ये काँग्रेसची उद्यापासून निघणार गावागावात जनसंवाद पदयात्रा

Karad Congress News 20230915 204302 0000 jpg

कराड प्रतिनिधी | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा निघाली आहे. उद्यापासून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात जनसंवाद पदयात्रेला सुरुवात होत आहे. “यात्रा संवादाची, … Read more

…तर ‘इंडिया’ आघाडीकडून केंद्र सरकार उलथून पडेल; कॉंग्रेसच्या माजी आमदाराचे महत्वाचे विधान

Satara Congress News 20230908 104134 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्रात सध्या मोदी सरकार आहे. या सरकारने आतापर्यंत जी काही कृत्य केली आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट असून इंडिया आघाडीच्या माध्यमातून केंद्रातील सरकार उलथून पडेल. राज्यातही महाविकास आघाडी मजबूत असून 2024 मध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्‍वास व्यक्त करत कॉंग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचे विधान … Read more

पृथ्वीराजबाबांच्या पाठपुराव्याला मोठं यश; नितीन गडकरींनी उंब्रजच्या पुलाची व्यावहारिकता तपासण्याचे दिले आदेश

UMBRAJ BRIDGE PRITHVIRAJ CHAVAN (1)

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भराव पूल असून त्याठिकाणी सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल होणे अत्यावश्यक असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या भागातील नागरिकांनी केली होती. त्यांच्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्र ई मेल केले तसेच फोनवरून … Read more

महागाई, शेतकरी धोरणांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; कराडमध्ये आज युवा आक्रोश मशाल मोर्चा

congress protest karad

कराड प्रतिनिधी । बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षा घोटाळा, शेतकरी विरोधी धोरणांविरोधात शुक्रवारी महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या उपस्थितीत कराड शहरात युवा आक्रोश मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत हे कराडमध्ये दाखल झाले आहेत. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सोबत ते … Read more

महाराष्ट्राची राजधानी मुंबईच असावी हा यशवंतराव मोहिते भाऊंचा आग्रह होता; पृथ्वीराजबाबांकडून आठवणींना उजाळा

Prithviraj Chavan 14 jpg

कराड प्रतिनिधी । मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र 1960 साली अस्तित्वात आला. पण त्याआधी 1953 साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे विधेयक स्व. यशवंतराव भाऊंनी सर्वप्रथम मांडले व त्यावर ऐतिहासिक भाषण केले. महाराष्ट्राची राजधानी मुंबईच असावी, हा आग्रह त्यांनी केला होता. काँग्रेसमध्ये असूनही स्व. भाऊसाहेब हिरे यांनीे शेकाप आमदार असलेल्या भाऊंच्या भाषणाला पाठिंबा दिला होता, अशी आठवण आज यशवंतराव … Read more

रेठरे बु. पूल 25 टन क्षमतेपर्यंतच्या वाहतुकीस खुला; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाहणी

Prithviraj Chavan 1 jpg

कराड प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली असून आता हा पूल 25 टन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून रु. 6 कोटी इतका निधी मंजूर झाला व यामधूनच पुलाची दुरुस्ती करण्यात आली. या … Read more